काश्मीरचे नाव ‘ऋषी…मंत्रीअमित शाह यांचे सूचक विधान नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलताना काश्मीरचं नाव बदलण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे.खरोखरच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने असा काही निर्णय घेतला तर…
मुंबई: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर गुरुवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती आता मुंबै बँकेत उघडण्यात येणार आहेत.भाजपचे आमदार आणि देवेंद्र…
राजन साळवी यांनी केला खुलासा राजापूर: कोकणात सद्ध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती माजी आमदार राजन साळवी भाजपा मधे प्रवेश करणार का या प्रश्नाची.राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा…
२०२९ पर्यंत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा दृष्टिकोन भाजप प्रभारी प्रदेशा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली आढावा बैठक सदस्य नोंदणीच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडण्याचे लक्ष मुंबई: भाजपचे प्रदेशा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली आहे. भाजप…
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा ११ वा वारकरी संप्रदाय मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्यास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने वैभव नाईक यांचा…
बीडच्या मोर्चाआधी WhatsApp चॅट लीक नेमकी काय आहे लीक झालेली चॅट बीड: बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सगळ्याच पक्षांचे नेते सहभागी झाले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही मोर्चात सहभाग…
गेल्या दीड महिन्यांपासून माझ्यावर टीका अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही मुंबई : बीडमधील हत्याप्रकरणाच्या राजकीय वादात मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेताना आमदार सुरेश धस यांनी काही महिला कलाकारांची नावे घेत परळीतील सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख केला…
समृद्ध कोकण, विकसित कोकणासह आता “भगवे कोकण” असे मी म्हणेन: मंत्री नितेश राणे सावंतवाडी: येथील भोसले नॉलेज सिटी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५९ व्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे उपस्थित होते यावेळी बोलताना,हिंदू राष्ट्राला…
कुडाळ: विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता मंत्रीमंडळाचे वाटप देखील झाले आहे. त्यानंतर नगरपरिषद व नगरपंचायत तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत कामकाज सुरु झाल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. याबाबत कोणतीही चर्चा किंवा तसे…
नागपूर:ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्णय दिला तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित असलेल्या निवडणुका एप्रिल २०२५ पर्यंत होतील, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणबाबात सर्वोच्च न्यायालयात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे, असेही…