कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गामातेची प्रतिष्ठापना

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने देवीचे आगमन मा. आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक केली देवीची पूजा व आरती

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने देवीचे आगमन मा. आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक केली देवीची पूजा व आरती


संतोष हिवाळेकर/पोईप रत्नागिरी सिंधुदुर्ग चे माजी खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच राठीवडे गावाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांचे सोबत मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर,राठीवडे सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच जाधव, माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे, जेष्ठ कार्यकर्ते व समाज सेवक सुभाष…

पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा अनेक मागण्याची पूर्तता सकारात्मक निर्णय घेत झाल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान“कणकवली : नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुमचा आमदार पालकमंत्री…

पालकमंत्री नाम. नितेश राणे कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार BSNL व महावितरण विभागातील अधिकारी यांची संयुक्त बैठक सार्वजनिक विश्रामगृह, कणकवली येथे पार पडली. बैठकीदरम्यान पालकमंत्री श्री. राणे यांनी अधिकाऱ्यांना…

पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन लोरे नंबर १ येथे अभियानाचा झाला शुभारंभ देशात आणि राज्यात रयतेचे राज्य, प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन होते सुखकरकणकवली : प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे, हीच खरी ग्रामविकासाची संकल्पना आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे…

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार…

कुडाळ : आमदार निलेश राणे रात्रंदिवस सिंधुदुर्गसाठी काम करत असून, त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन शिवसेना नेते दत्ता सामंत यांनी केले. कुडाळ येथे झालेल्या आढावा बैठकीत राणे यांच्या कामाची झलक…

सिंधुदुर्ग : ‘निलेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गणरायाच्या आरतीचा मान देऊन जो आदर दिला, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. आजची परिस्थिती आणि १६ वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी आमच्या कुटुंबांमध्ये जेवढी टोकाची कटुता होती, आता तेवढ्याच टोकाची आपुलकी आहे,’ असे…

पालकमंत्री नितेश राणे मुंबई : मुंबई – चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि त्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी शासनाने उडान च्या धर्तीवर आरसीएस फंडिंग चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे…