“जातिनिहाय जनगणना” प्रत्येक घटकाची ओळख, गरज व हक्क ठळकपणे अधोरेखित करणारा निर्णय

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समानतेच्या मार्गावर भारत अधिक बळकट होईल —नवलराज काळे. प्रतिनिधी : जातिनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे नव्या भारताचं नवसंवेदनशील पाऊल!सर्वसमावेशक विकासाची नवी दिशा असेल,देशातील प्रत्येक घटकाची ओळख, गरज व हक्क ठळकपणे अधोरेखित करणारा हा…







