शिक्षक बदल्या आता एकाच वेळापत्रकानुसार

शिक्षक बदल्या ३१ मे पर्यंत होणार पूर्ण रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदल्या आता एकाच वेळापत्रकानुसार म्हणजेच दि. 31 मेपर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. बदल्यांचे वेळापत्रकही शासनाने जारी केले आहे. त्यामुळे वर्षभर चालणारा पोळ आता एकाच वेळपत्रकानुसार थांबणार…








