आंबोली शाळेतील मुख्याध्यापकाची गळफास घेत आत्महत्या

टीईटी परीक्षेत अपयश आल्याने उचलले टोकाचे पाऊल आंबोली : येथील गावठणवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम (वय ३६) यांनी गेळे- कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी रात्री ९.३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रात्री…








