वैभववाडीतल्या निम्म्या गावांतील शेतकऱ्यांचे नशीब पालटणार

अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम ९०%पूर्ण वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून येत्या एप्रिल 2025 पासून शेतकऱ्यांच्या शेतात थेट पाणी येईल, अशी माहिती जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे वैभववाडीतल्या निम्म्या गावांतील शेतकऱ्यांचे नशीब पालटून…








