कोकणातील आंबा-काजू उत्पादक, मच्छीमार आणि राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या वेदनांची जाणीव ठेवत मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

मुंबई : कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे झालेल्या अतोनात नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांचे आर्थिक नुकसान झाले असून राज्यातील अनेक भागांमध्ये एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाई व दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे…








