कार्यकर्ते आणि जनतेच्या कामासाठी कायम उपलब्ध असणार- वैभव नाईक

माणगाव, घावनळे, बांबर्डे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून गाठीभेटी

माणगाव, घावनळे, बांबर्डे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून गाठीभेटी

कुडाळ प्रतिनिधी: महादेवाचे केरवडे येथील रुपेश अनंत डांगी वय -३० हे विजवितरणच्या कंत्राटदाराकडे वायरमन म्हणून काम करत असताना रविवारी त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे डांगी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांनी…
कणकवली प्रतिनिधी: कसवण, बौद्धवाडी येथील एका विवाहित महिलेने घराच्या पाठीमागे असलेल्या शौचालयात स्वतःला जाळून घेण्याची घटना घडली आहे. गंभीर भाजल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला असून वेडाच्या भरात तिने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृणाली मनोहर नादावडेकर (४२) असे…

चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मुंबई प्रतिनिधी: काल रात्री उशिरा कुर्ला येथे बेस्ट अपघात झाला असून यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण ठरलेला बेस्ट चालक संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या…

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: जिल्ह्यात उद्यापासून २२ डिसेंबर पर्यंतमनाई आदेश लावण्यात आले आहेत. याबाबत आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेला होत असलेला विलंब व ईव्हीएम मशीन विरोधात राजकीय पक्षात होत असलेला विरोध,…

सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली तारीख मुंबई प्रतिनिधी: भाजपाचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांत मिळणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. ते…


मिस पिंगुळी, लोकनृत्य सह विविध स्पर्धांचे आयोजन विविध स्टॉल्स आणि आरोग्य शिबीर कुडाळ प्रतिनिधी: श्री देव रवळनाथ पंचायतन यांच्या आशीर्वादाने तसेच परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री राऊळ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंगुळी गावात दिनांक 25, 26, 27 डिसेंबर 2024 रोजी…

मुंबई प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवार दिनांक ९ डिसेंबर रोजी हरयाणातून विमा सखी योजना लॉन्च केली आहे. या योजनेचा उद्देश देशातील अर्ध्या जनतेला म्हणजेच महिलांना आर्थिक स्वरुपात सशक्त आणि आत्मनिर्भर करणं आहे. या योजनेचा भाग होणाऱ्या महिलांना ‘विमा…

अहमदाबाद-थिवि विशेष रेल्वेगाडी सुरू कुडाळ प्रतिनिधी : लग्नसराई, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्त्याने अनेकजण कोकणात फिरायला जातात. या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गाकरून विशेष अहमदाबाद-थिवि अशी द्विसाप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्यात येत आहे.ही विशेष रेल्वेगाडी 8 डिसेंबर ते 1 जानेकारी 2025 या कालावधीत…