Category बातम्या

सावंतवाडीत १४ टेबलवर होणार मतमोजणी

एकूण २३ फेऱ्यात होणार मतमोजणी चारही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळ्या जागा सावंतवाडी प्रतिनिधी : दिनांक २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुक मतदान पार पाडले असून सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागून राहिले आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी तहसील कार्यालय…

युजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर

मुंबई प्रतिनिधी: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर केली असून १ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांना १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील.विद्यापीठे आणि कॉलेजांमध्ये सहायक…

दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये बदल? पालक विद्यार्थी संभ्रमात

पासिंग साठी किती मार्क्स आवश्यक? बोर्डाने केला खुलासा मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेमध्ये इयत्ता दहावीसाठी उत्तीर्णतेचे निकष अर्थात काठावर पास होण्यासाठीच्या गुणांची मर्यादा मागील काही…

निकाला आधीच वंचित बहुजन आघाडीने आपला पाठिंबा केला जाहीर

एक्स हॅण्डल वरून प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आपले मत ब्यूरो न्यूज: यंदा विधानसभा मतदानाची टक्केवारी वाढली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात राजकीय खिचडी शिजू लागली आहे. निकाला आधीच हालचालींना वेग आला आहे.त्यामुळे अपक्ष आमदारांची जुळवाजुळवही करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, यावरूनच वंचित…

रत्नागिरीत शेतकरी व आंबा बागायतदारांना फळ पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

कृषी विभागाने केले आवाहन रत्नागिरी प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्यात बदलत्या हवामानाच्याधोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे फळबागांचे संरक्षण करण्यासाठी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे. विमा योजनेचा विमा…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून गुरुवारी प्रस्थान

प्रतिनिधी : संतोष हिवाळेकर अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून गुरुवारी प्रस्थान झाली. सदरचा प्रस्थान सोहळा…

निकाला आधीच सरकारचा मोठा निर्णय?

लाडकी बहिण योजनेत होणार मोठा बदल मुंबई प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे विधानसभा निवडणूक मतदान निर्णायक ठरणार अशा चर्चांना उधाण असतानाच आता या योजने बाबत सरकार स्थापने आधीच मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी…

निकालापूर्वीच झळकला निलेश राणेंच्या विजयाचा बॅनर

कुडाळ : महायुतीचे कुडाळ – मालवणचे उमेदवार निलेश राणे यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागले आहेत. त्यामुळे हे बॅनर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक पार पडली. यावेळी कुडाळ – मालवण मतदार संघात महायुतीकडून…

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अटक चेतन पाटील यांना जामीन मंजूर

मालवण प्रतिनिधी: मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी अटक केलेले आर्किटेक्ट चेतन पाटील यांना उच्च न्यायालयाने आज (दि.२१) जामीन मंजूर केला आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले शिल्पकार जयदीप आपटे यांच्या जामीन याचिकेवरील निकाल सोमवारी…

निवडणूक निकाला आधीच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग

खा.नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला कणकवली प्रतिनिधी: काल विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान ह्या आधीच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना…

error: Content is protected !!