शरीर -मनाच्या निरोगीपणासाठी मैदानी खेळ ही गुरुकिल्ली आहे :अविनाश रेवंडकर

कुडाळ प्रतिनिधी: ” शरीर मनाच्या निरोगीपणासाठी मैदानी खेळ गुरुकिल्ली आहे .खिलाडीवृत्ती वाढवण्यासाठी खेळ एक महत्त्वाचा उपक्रम आहे . क्रीडा स्पर्धा शरीर मनावरील आळस झटकून न व चैतन्य देणारा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे.” असे उद्गार कुडाळ एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवणडकर यांनी…








