राज्यातील महत्त्वाकांक्षी असणारे नदीजोड प्रकल्प मार्गी लावू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: पुढील पाच वर्षांत राज्यातील महत्त्वाकांक्षी असणारे नदीजोड प्रकल्प मार्गी लावून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, “मागील अडीच वर्षांपूर्वी राज्यात आमचे…







