दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताकडून एअर स्ट्राईक

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक करत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर कारवाई केली आहे. याच अड्ड्यांवर पाकिस्तानने हल्ल्याचा कट रचल्याची माहिती भारतीय लष्करातर्फे देण्यात आली आहे. जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात…








