Category बातम्या

टीईटी’चा निकाल फेब्रुवारीत तर ‘टेट’ जून-जुलैमध्ये

ब्युरो न्यूज: टीईटी पार पडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीअखेर अपेक्षित आहे. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पेपर बारकाईने तपासले जात आहेत. प्रत्येक उत्तराला अचूक गुण दिल्याची खात्री अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे निकालास आणखी दीड ते दोन महिने लागू शकतात. त्यानंतर…

श्री स्वयंभू महादेव मंदिर पांग्रडचा वार्षिक जत्रोत्सव २० डिसेंबर रोजी

कुडाळ खरे : सह्याद्र कुशीत वसलेल्या निसर्गाच्या सानिध्यात पंग्रड गावाच्या श्री स्वयंभू महादेवाचा वार्षिक जत्रोत्सव २० डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला.जत्रेच्या दिवशी श्री स्वयंभू चरणी माहेरवाशिनिच्या ओट्या मानवल्या जातात .भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे…

कुडाळमध्ये २२ ला शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा

न्या. जी. ए. कुलकर्णी आणि न्या. पी. आर. ढोरे यांची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ वगैरेंचे सहकार्य कुडाळ : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा आणि सामान्य लोकांचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे अशा लोकांना शासकीय योजनांची आणि सेवांची…

कणकवली रेल्वे स्टेशन येथील श्री गोठणदेव मंदिराचा २२ ते २३ डिसेंबरला कलशारोहण सोहळा

कणकवली : रेल्वे स्टेशन येथील श्री गोठणदेव मंदिराचा २२ ते २३ डिसेंबरला जिर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवार २२ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वा. पासून…

नांदगाव ब्रिजवर शालेय विद्यार्थी बसच्या अपघातात नंतर तातडीने मदतीला धावून जाणाऱ्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा सत्कार

न्यू इंग्लिश स्कूल ओरस शिक्षक वृंदांनी पोलीस पाटील दिनानिमित्त निवासस्थानी भेट देत केला सत्कार कणकवली : नांदगाव ब्रिजवर शालेय विद्यार्थ्यांच्या बसला झालेल्या अपघातात नंतर तातडीने मदतीला धावून जाणाऱ्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा सत्कार आज पोलीस पाटील दिनानिमित्त दि. कसाल…

एसटी महामंडळाच्या ताफ्यात पुढच्या वर्षी ३५०० नव्या साध्या लालपरी बसेस दाखल होणार

नागपूर: पुढच्या वर्षीपासून म्हणजे साल २०२५पासून एसटी महामंडळात तब्बल ३५०० नव्या साध्या लालपरी बसेस दाखल करण्यात येणार आहेत. या बसेसमुळे राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. कारण या बसेस लांबी आणि रुंदीला मोठ्या असणार आहेत.एसटी महामंडळाच्या बसेस मधून…

केंद्राच्या धर्तीवर राज्यात बदलीचे सक्तीचे धोरण राबवा

प्रभारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी नागपूर : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात तीन वर्षांनी सरकारी कर्मचार्‍यांची बदली करून त्याची काटेकोर अमंलबजावणी करण्याच्या विधेयकाला विधानपरिषदेने मंजूरी देण्यात आली.बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, प्रभारी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेवा सुधारा

खा.नारायण राणेंची दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मागणी मुंबई प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेवां वाढण्याबरोबरच सेवेत सुधारणा करण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फोरजी सेवेला मोठी…

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे लाईनचे बांधकाम जलदगतीने करा

खा. नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष मुंबई प्रतिनिधी: वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग केवळ कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरणार आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे. आता वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे लाईनचे…

नागपूर, पुणे, गांधीग्राम एक्सप्रेसह अन्य गाड्यांना ‘सिंधुदुर्ग थांबा द्या

खा.नारायण राणे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी मुंबई प्रतिनिधी: सिंधुदुर्ग स्थानक हे जिल्ह्याच्या जिल्हा मुख्यालयात आहे. प्रशासकीय केंद्र म्हणून महत्त्व असूनही या स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सिंधुदुर्गा स्थानकात प्रवाशांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी. सिंधुदुर्ग स्टेशनवर PRS…

error: Content is protected !!