योग्य निर्णय होवून सरकार स्थापन होईल. विरोधकांनी चिंता करु नये

मंत्री उदय सामंत यांचे विरोधकांना खरमरीत प्रत्युत्तर रत्नागिरी प्रतिनिधी: विधानसभा निवडणुक झाल्यानंतर आता EVM मशीन वरून विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. यावर प्रत्युत्तर करताना मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या एकतर्फी जागा निवडून आल्याने विरोधक अस्वस्थ आहेत. ईव्हीएमची…







