Sindhudarpan

Sindhudarpan

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा २२ डिसेंबर रोजी महायुतीकडून भव्य नागरी सत्कार

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची माहिती सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली असून २२ डिसेंबरला ते जिल्ह्यात मंत्री म्हणून प्रथमच दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती पदाधिकारी,…

मालवण बंदर जेटीवर बंदर विभागाचे अधिक लक्ष केंद्रित

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा लाईफ जॅकेट नसलेले प्रवासी होडीत दिसून आल्यास तत्काळ कारवाई मालवण प्रतिनिधी: मुंबई गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटा बोट दुर्घटनेत ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.क्षमतेच्या बाहेर बोटीतून माणसांना घेऊन…

विनापरवाना एक झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड आकारण्याच्या भाजप सरकारच्या विधेयकाला शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केला विरोध

शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असलेले विधेयक रद्द करा भास्कर जाधवांची मागणी नागपूर: महसूल आणि वनविभागाच्या परवानगी शिवाय अनधिकृतपणे झाडे तोडल्यास एका झाडामागे ५० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.आणि झाड तोडणाऱ्यास २ वर्षाची शिक्षा होणार अशी तरतूद असलेले विधेयक भाजप सरकारने हिवाळी…

जिल्हा परिषदेच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक भरतीला स्थगिती

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन वर्षात शिक्षक भरती होणार मुंबई प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांचा पट १ ते २० पर्यंत आहे, अशा शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय निघाला. त्यानंतर त्या निर्णयात बदल करून दहापर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांवर…

टीईटी’चा निकाल फेब्रुवारीत तर ‘टेट’ जून-जुलैमध्ये

ब्युरो न्यूज: टीईटी पार पडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीअखेर अपेक्षित आहे. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पेपर बारकाईने तपासले जात आहेत. प्रत्येक उत्तराला अचूक गुण दिल्याची खात्री अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे निकालास आणखी दीड ते दोन महिने लागू शकतात. त्यानंतर…

श्री स्वयंभू महादेव मंदिर पांग्रडचा वार्षिक जत्रोत्सव २० डिसेंबर रोजी

कुडाळ खरे : सह्याद्र कुशीत वसलेल्या निसर्गाच्या सानिध्यात पंग्रड गावाच्या श्री स्वयंभू महादेवाचा वार्षिक जत्रोत्सव २० डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला.जत्रेच्या दिवशी श्री स्वयंभू चरणी माहेरवाशिनिच्या ओट्या मानवल्या जातात .भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे…

एसटी महामंडळाच्या ताफ्यात पुढच्या वर्षी ३५०० नव्या साध्या लालपरी बसेस दाखल होणार

नागपूर: पुढच्या वर्षीपासून म्हणजे साल २०२५पासून एसटी महामंडळात तब्बल ३५०० नव्या साध्या लालपरी बसेस दाखल करण्यात येणार आहेत. या बसेसमुळे राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. कारण या बसेस लांबी आणि रुंदीला मोठ्या असणार आहेत.एसटी महामंडळाच्या बसेस मधून…

केंद्राच्या धर्तीवर राज्यात बदलीचे सक्तीचे धोरण राबवा

प्रभारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी नागपूर : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात तीन वर्षांनी सरकारी कर्मचार्‍यांची बदली करून त्याची काटेकोर अमंलबजावणी करण्याच्या विधेयकाला विधानपरिषदेने मंजूरी देण्यात आली.बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, प्रभारी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेवा सुधारा

खा.नारायण राणेंची दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मागणी मुंबई प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेवां वाढण्याबरोबरच सेवेत सुधारणा करण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फोरजी सेवेला मोठी…

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे लाईनचे बांधकाम जलदगतीने करा

खा. नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष मुंबई प्रतिनिधी: वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग केवळ कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरणार आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे. आता वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे लाईनचे…

error: Content is protected !!