महाराष्ट्रात पहिल्याच दिवशी ५ लाख कोटींची गुंतवणूक दावोस: दावोसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात ५ लाख कोटींची गुंतवणूक नोंदवली आहेदावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321…
ब्युरो न्यूज: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून हे अधिवेशन ३१ जानेवारी पासून चालू होणार आहे.३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी असा अर्थ संकल्पित अधिवेशनाचा कालावधी असणार आहे.१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थ संकल्प सादर करणार असून मोदी सरकारच्या…
८ वेतन आयोग निर्णयाला मंजुरी: कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ दिल्ली: बहुप्रतिक्षित असलेला आठवा वेतन आयोगाचा निर्णय अखेर मंजूर झाला असून लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.मोदी सरकारनं आज दिनांक १६ जानेवारी रोजी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारनं…
मुंबई: महसूल करामधे महत्वाचा आणि मोठा वाटा असलेली दारू आता महागणार आहे.मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी आता दारूच्या करममधे वाढ होणार असून महसूल विभागाने हा निर्णय घेतला आहे.दारूचा पेग आता महागणार आहे. समस्त मद्यप्रेमींसाठी काहीशी चिंतेची ही बाब आहे. कारण, राज्यातील कर…
आरबीआयचा मोठा निर्णय मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2025 च्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून बँकिंगच्या काही नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम कोट्यवधी नागरिकांवर पडू शकतो. रिझर्व्ह बँकेचा हा नियम बँक खात्यांवर लागू होणार आहे. इनअॅक्टिव्ह खाती…
सर्वसामान्यांना दिलासा मिळणार? इंधन दर कमी होण्याची शक्यता मुंबई: महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना नवीन वर्षात मोठा दिलासा मिळू शकतो. भारतीय उद्योग परिसंघ म्हणजेच CII ने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पासाठी काही सूचना केल्या आहेत. या सूचनांवर सकारात्मक विचार झाल्यास…
LPG , UPI च्या नियमांमध्ये बदल नवीन वर्षात आर्थिक गणित बिघडणार; सामान्य लोकांच्या खिशाला कात्री शेतकऱ्यांना हमी शिवाय दोन लाखांचे कर्ज मुंबई: नवीन वर्षात काय करायचं याचे नियोजन अनेक जण करत असतात. 2025 वर्षासाठी आर्थिक नियोजन करणाऱ्यांचे गणित बिघडवणारी अपडेट…
ब्युरो न्यूज: जर तुम्ही एटीएमचा वापर करून पैसे काढत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आरबीआय ने नवीन नियम केले आहेत.जर तुम्ही एटीएम मधून पैसे काढलात आणि पैसे आले नाहीत तर आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे कट झाले तर बँक ला…