Category Mumbai

सिंधुदुर्गचे आरटीओ कार्यालय एजंटमुक्त करा – ऍड. तानाजी पालव

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याचे आरटीओ अधिकारीकार्यालयात एजंटचा मोठा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे त्याचा फटका जिल्ह्यातील लोकांना बसत आहे. त्यामुळे कार्यालय एजंट मुक्त करण्यात यावे, अशी मागणी कुडाळ-हुमरमळा येथील अॅड. तानाजी पालव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी…

समुद्र किनाऱ्यावरील जागेचा व्यावसायिक उपयोग करून शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावे – मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यातील विशेषतः मुंबई शहराला लागून असलेल्या समुद्र किनारवरील जागेचा जाहिराती, करमणूक व चित्रीकरसाठी व्यावसायिक उपयोग करून शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. इंडियन मर्कटाईल चेंबर्स येथे मत्स्य व्यवसाय…

साईरत्न एंटरटेन्मेंटवर प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहीलेल्या कवितेतून साकारलेलं “एक चांदण्याची रात” हे गीत प्रदर्शित

‘एक चांदण्याची रात’ ठरलं मराठी संगीत विश्वातील पहिलंच कवितेतून साकारलेलं गाणं, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरलं! प्रेम, मैत्री, माणुसकी यावर भाष्य करणार साईरत्न एंटरटेन्मेंटचं प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहीलेल्या कवितेतून साकारलेलं “एक चांदण्याची रात” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात शहरी आणि ग्रामीण भागातून असणाऱ्या…

व्हॉईस ऑफ मीडियाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रुपेश पाटील यांची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि जगातील तब्बल ४१ पेक्षा अधिक देशात कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित आणि पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी झटणारी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रूपेश पाटील यांची निवड करण्यात…

अभिनेता किरण गायकवाडची इच्छा झाली पूर्ण, लवकरच झळकणार कोकणी गीतात

कोकणचा जावई, अभिनेता किरण गायकवाड लवकरच झळकणार कोकणी गीतात, प्रोमो प्रदर्शित! देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत दिसणार ‘दर्याचं पाणी’ या कोकणी गाण्यात देवमाणूस मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत हे लवकरच साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत…

सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे. सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्रालयात आज…

अनधिकृत मासेमारी नियंत्रण व सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना

अंमलबजावणी कक्षामुळे किनारपट्टीची सुरक्षा व मत्स्योत्पादनात वाढ – मंत्री नितेश राणे मुंबई : राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे परराज्यातील मासेमारी नौकांकडून होणारी मासेमारी थांबवणे आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेला अंमलबजावणी कक्ष महत्वाची भूमिका बजावेल. तसेच यामुळे…

एआय तंत्रज्ञान आधारीत प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती

मत्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्य उत्पादन वाढीसोबतच मच्छिमारांची सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानावर अधारित प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे. या प्रणालीच्या वापरामुळे राज्यात दुसरी निल क्रांती शक्य असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले.…

करंजा – उरण येथील जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे मुंबई : रायगड जिल्ह्यातील करंजा – उरण येथील मच्छिमार बंदराचे काम वेळेत पूर्ण करत असतानाच दर्जेदारही असावे असे आदेश मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आज उरण…

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळा उभारणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मालवण…

error: Content is protected !!