कधी होणार खातेवाटप?

उदय सामंत यांचे खातेवाटपावर सूचक वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना प्राध्यान्य मिळाल्याने महायुती मधे नाराजी नाट्य दिसत आहेच .मात्र सद्ध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती खाते वाटपासंदर्भात .मंत्रिमंडळ विस्तार होऊन…








