Category बातम्या

बेपत्ता वाळू कामगाराचा मृतदेह शेलटी खाडीकिनारी आढळला…

तळाशील मधील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल एक जण ताब्यात, चौघांचा शोध सुरू… मालवण : रेवंडी खाडी किनारी वाळू उपसा करणाऱ्या पाच कामगारांवर छोट्या नौकेतून आलेल्या काही जणांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. यात जखमी अवस्थेत खाडीपात्रात पडलेल्या एका…

पश्चिम रेल्वेच्या २७७ लोकल ट्रेन तीन दिवस रद्द

लांब पल्ल्याच्या हापा दुरांतो एक्स्प्रेस रद्द मुंबई: पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वेवर तीन दिवसांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या ब्लॉकमुळे लोकल…

सावधान…! अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार

आदिती तटकरेंचं वक्तव्य; कशी होणार कारवाई? मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अपात्र महिलांचे पैसे परत घेणार की नाही याबाबत गेले कित्तेक दिवस संभ्रम होता मात्र आता याबाबत मंत्री आदिती तटकरे स्पष्टच बोलले आहेत.खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा…

मोठी बातमी.! कणकवलीतील लक्ष्मी लॉजच्या मॅनेजरला अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात

लॉज मालक सुद्धा पोलिसांच्या रडारवर कणकवली : कणकवली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याच्या गुन्ह्यात कणकवली एसटी स्थानकासमोरील लक्ष्मी लॉज चा मॅनेजर ओंकार विजय भावे (वय ३२, रा. कळसुली) याला कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय…

चिपी विमानतळावरुन सुरळीत विमानसेवा देण्याची आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली ग्वाही

ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे जिल्हाधिकारी, शिवसेना नेते आणि आयआरबीच्या अधिकाऱ्यांमध्ये झाली बैठक तांत्रिक परवानग्यांची मागणी;जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मकता

प्रलंबित आंबा, काजू फळपीक विम्याची रक्कम ८ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; जिल्हाधिकारी यांची ग्वाही

ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल

करूळ- गगनबावडा घाटरस्त्यावरून १ फेब्रुवारीच्या आत एकेरी वाहतूक सुरु करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

ठाकरे शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल जिल्हाधिकारी यांच्यासमवेत शिवसेना नेते, अधिकारी, ठेकेदार यांची झाली एकत्रित बैठक

राजापूर एस टी डेपोसमोर उड्डाणपुलाची नागरिकांची मागणी

राजापूर / प्रतिनिधी : राजापूर शहरातील एसटी डेपोसमोर मुंबई-गोवा महामार्ग अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी समस्त राजापूरवासीयांतून होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महामार्गाच्या अधिकाऱयांसह राजापूर शहरातील सर्वपक्षीय नागरीकांच्या शिष्टमंडळाने महामार्गाची पाहणी केली. यावेळी…

error: Content is protected !!