उबाठा शिवसेनेच्या अल्टिमेटानंतर पिंगुळीत महावितरण कार्यालयाच्या वतीने युद्धपातळीवरती कामकाजाला सुरवात

कुडाळ : पिंगुळी ग्रामीण भागात दिवसातून 5 ते 6 वेळा वीज खंडित होत असल्यामुळे विध्यार्थी वर्ग,छोटे व्यवसाईक यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेंच पिंगुळी गावाचा वीजपुरवठा हा नेहमीच खंडित होत असून याला सर्वस्वी महावितरण विभाग जबादार असल्याचा आरोपही यावेळी…







