सार्वजनिक बांधकाम खाते उदय सामंत यांना मिळणार?

रत्नागिरी प्रतिनिधी: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ठरले,त्यांचा शपथविधी सुद्धा झाला,आमदारांनी देखील शपथ घेतली मात्र अजून महायुतीचे मंत्रिमंडळ स्थापन झाले नाही.त्यातच राजकीय वर्तुळात सद्ध्या महत्वाचं खात मिळविण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ आणि तेवढीच अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.त्यातच कोण गृहमंत्री पदाच खात…







