लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली- वैभव नाईक

पेंडूर, देवबाग, मसुरे विभागातील कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांचा संवाद

पेंडूर, देवबाग, मसुरे विभागातील कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांचा संवाद

मुंबई : अखिल घावनळे उत्कर्ष मंडळ मुंबई आणि घावनळे गाव संघ मुंबई आणि ग्रामस्थ सहायक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलनाचे मुंबई येथे आले आहे. हा कार्यक्रम रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० तेज्युकेशन सोसायटी, कन्नमवार नगर २…

मुंबई प्रतिनिधी: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जूनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. पुष्पा 2 मुळे अल्लू अर्जूनच्या अडचणीत वाढ झाली आहे. हैदराबाद येथील चित्रपटगृहाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जूनने हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये हजेरी…

भाजप अनुसूचित जाती मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांकडे व पोलीस अधीक्षकांकडे मागणी सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टी च्या वतीने . जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन चंद्रकांत जाधव जिल्हा चिटणीस भाजप सिंधुदुर्ग नामदेव जाधव अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना…

३५ किलो प्लास्टिक जप्त करून २०३०० रुपये रकमेचा दंड वसूल कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावा – मुख्याधिकारी गौरी पाटील कणकवली प्रतिनिधी: एकल वापर,प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर महिन्याला अंमलबजावणी करण्यासाठी मोहीम राबिवण्याबाबत…

मुंबईतून तिकीट आरक्षण करता येणार नाही मुंबई प्रतिनिधी: मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीएनआर कॉम्प्रेशनसाठी मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम ( पीआरएस ) येत्या १४ डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्रीपासून ते १५ डिसेंबर २०२४ च्या पहाटे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे…

संभाव्य मंत्रिमंडळ पहिल्या टप्प्याची यादी आली समोर महत्वाची खाती कोणाकडे? मुंबई प्रतिनिधी: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही.तरी देखील पुढे होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधी मधे आणि एकूणच पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कोणाची वर्णी लागणार…

सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग मुक्त करुया जिल्हाधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी :क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असला तरी तो औषधोपचाराने पूर्णत: बरा होतो. नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषधोपचार सुरू करावा. त्वरित निदान आणि योग्य औषधोपचारामुळे क्षयरोग पूर्णपणे…

कणकवली प्रतिनिधी : कणकवली पोलीस ठाणे यांसकडून नुकतच शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे सायबर क्राईम तसेच बालक, महिला यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी तसेच विद्यार्थी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी या दृष्टीने आवश्यक असे मार्गदर्शन करण्यात आले. नशा मुक्त भारत अभियान सिंधुदुर्गात…

कणकवली प्रतिनिधी : सीएसटी ते करमली ही रोजची धावपळहिवाळी विशेष रेल्वे गाडीला वैभववाडी आणि सावंतवाडी दोन रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला आहे. त्यासाठी आमदार नितेश राणे यांनी प्रयत्न केले होते. रेल्वे मंत्र्याकडे मागणी केली होती. त्यानुसार हा थांबा देण्यात आला आहे.…