उद्धव ठाकरे नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार?

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकी नंतर राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली होताना दिसत असून सद्ध्या वारे आहे ते नव्या मंत्री मंडळाचे.त्यातच महायुतीने मविआ चा सुपडा साफ केल्यामुळे आता बहुतेक आमदार शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी चर्चा होता आहे.त्यातच मंत्री उदय सामंत यांनी उबाठाचे…








