दोडामार्ग : कामानिमित्त गोव्याहून घरी परतत असताना दोडामार्ग चेकपोस्ट नजिक दोन दुचाकी स्वरांना टाटा पीकअपने भरधाव वेगात येत जोरदार धडक दिली. यामध्ये दोन दुचाकिस्वार जखमी झाले. यातील महेश इब्रामपूरकर (40) राहणार गोवा इब्रामपूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक…
कुडाळ : एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन, तिला ठार जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संशयित वालावल (आरोग्य केंद्र नजिक) येथील रवींद्र वसंत मेस्त्री (वय ५८) याच्यावर निवती पोलिस ठाण्यात पोस्को कलम ४,.६,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलींच्या आईने…
वरचीवाडी वेतोरे-मिरमेवाडी येथील रहिवासी तथा श्री देवी सातेरी हायस्कूलचे माजी संचालक तसेच कुडाळ शहरातील फुल व्यावसायीक शेखर गुणाजी गावडे (५६) यांचे अल्पशा आजाराने १ जानेवारी २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, बहिणी, पुतण्या, पुतणी असा परिवार…
सिंधुदुर्गनगरी : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत ‘स्वच्छ माझे आंगण अभियान’ दिनांक १ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख…
राजापूर : राजापूरचे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यास कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार राजन साळवी पक्षाला…
गोळवणच्या शिरपेचात मानाचा तुरा मालवण : जीद्द, प्रचंड मेहनत करण्याची तयारी आणि आत्मविश्वास असेल तर ध्येय गाठणे अवघड नसते. गोळवण गावातील वरची गावडेवाडी येथील एक स्त्री स्वकर्तृत्वावर आपल्या ध्येयशक्तीने, महत्वाकांक्षी लढवय्या प्रयत्नाने देशाच्या सुरक्षाव्यवस्था क्षेत्रात स्वतःची अशी खास वेगळी ओळख…
साखर गळीत हंगामातील अचूकतेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), रिमोट सेन्सिंग (RS) व जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा (GIS) वापर करावा,…
मुंबई : जल जीवन मिशन योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्याचा सहभाग अधिक दिसावा यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर करून ही योजना संपूर्ण सोलारायझेशनवर आणावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जलजीवन मिशन…
पुढील १०० दिवसांमध्ये आदिवासी विकास विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा मुंबई : राज्यात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत वन हक्क कायद्यांतर्गत डेटा एंट्री पूर्ण करणे आणि स्कॅनिंगद्वारे सर्व डेटाचे डिजिटायझेशन सुरू असून आधुनिक…