विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर बैठकीला महत्त्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे आवाहन कणकवली प्रतिनिधी: शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक कणकवली मुडेडोंगरी वाळकेश्वर हॉल येथे…
एकमेकांना भगवी शाल पांघरून केले अभिनंदन कणकवली प्रतिनिधी: कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे विजयाची हॅट्रिक केलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेतली व शुभाशीर्वाद घेतले.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश…
धनुष्य बाण दुसऱ्याच्या खांद्यावर होता तो आम्ही घेऊन आलो रत्नागिरी प्रतिनिधी: विधानसभा निवडणूकीचे निकाल लागले असून महायुतीने बाजी मारली आहे.आता लक्ष आहे ते नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्री मंडळावर.अशातच शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत यांनी शपथविधी अगोदर मोठा गौप्यस्पोफ केला आहे.…
कोकणातील “या” उमेदवारांना संधी ब्युरो न्यूज: विधानसभा निवडणुक झाली महायुतीने बाजी मारली आता वेध आहेत ते महायुती मधे कोणाला मिळणार मंत्री पद.महायुती मधे अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा आहेच मात्र आता महायुती कोणाला संधी देते आणि कोणाला तुरा हे पाहणे महत्वाचे…
कोकणात भाजपा शिवसेनेचं वर्चस्व ब्यूरो न्यूज:पालघर रायगड मावळमधील 13 जागांपैकी एकही जागा काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना जिंकता आली नाही. याउलट भाजपने पालघर मध्ये 3, रायगडमध्ये 1 आणि मावळमध्ये 2 अशा 6 जागा जिंकल्या. शिंदे यांच्या शिवसेनेने…
ब्यूरो न्यूज: विधासभा निवडणूक झाली असून आता संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांचे.स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका लवकरच लागणार असल्याचं समोर आलं आहे.ओबीसी बाबत कोर्टाचा निर्णय झाल्यावर निवडणुका घेतल्या जाणार. उद्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता सूत्रांच्या…
ब्युरो न्यूज: काल दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली असून महायुतीने आपला झेंडा फडकवला आहे.दरम्यान आता राज्याला वेध लागले आहेत ते नव्या मंत्रिमंडळाचे. महायुतीने 226 जागांचा आकडा पार करुन बहुमत मिळवले आहे. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर 57…
मोबाईल रिचार्ज मधे होणार मोठे बदल आता सगळ्या कंपन्यांचा एकच प्लॅन ब्युरो न्यूज: मोबाईल धरकांसाठी महत्वाची बातमी देशभरातील दूरसंचार सेवांच्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नवीन दूरसंचार नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. हे नियम जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्होडाफोन-आयडिया…
भारत सरकारचा मोठा निर्णय ;आठवा वेतन आयोग लागू होईल ब्युरो न्यूज: भारत केंद्र सरकारच्या वेतन आयोगाचा निर्णय जाहीर केला आहे, मोठ्या विकासात आनंदाचे आहे. सरकारी वेतन 8 व्या वेतन आयोगाची वाट पाहत होती, आणि हा निर्णय पाहण्यासाठी वर्षापूर्वी मोठा दिलासा…
मुंबई प्रतिनिधी: आज विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून कोल्हापूर चंदगड येथील महायुती उमेदवार शिवाजी पाटील विजयी झाले. दरम्यान शिवाजी पाटील यांच्या विजयी मिरवणुकीत औक्षण करताना गुलाल आणि आग संपर्कात आल्याने आगीचा मोठा भडका उडाला असून नूतन आमदार शिवाजी पाटील जखमी…