केंद्र सरकारचा अपार प्रकल्प कुडाळ प्रतिनिधी: भारताच्या शिक्षण प्रणालीत बदल करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. सरकार ‘एक देश, एक स्टूडेंट आयडी’ प्रकल्प राबवणार आहे. ऑटोमेटेड परमनेंट अॅकेडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार (APAAR ID) प्रकल्प सरकार सुरु करणार…
PAN कार्ड वर आता बदलता येणार पत्ता मुंबई प्रतिनिधी: केंद्र सरकारने पॅनकार्ड अपडेट करण्याचा प्रकल्प मंजूर केला आहे. डीजिटल इंडिया अभियानाच्या अंतर्गत हा नवीन प्रकल्प सुरू केला जाणार आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आता पॅनशी संबंधित अनेक प्रश्न केले जात आहेत. अनेकांना…
कुडाळ प्रतिनिधी: फेंगल चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यावर देखील पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३ व ४ डिसेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आलेला असून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची, ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची व गडगडाट होवून विजा…
देवदिवाळीला रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली–तीन दिवस तीन रात्री गाव जाणार वेशीबाहेर कुडाळ प्रतिनिधी: बहुचर्चित आणि ग्रामस्थांना प्रतिक्षा असलेली संस्थान आचरे गावची गावपळण सोमवारी दुपारी देवदिवाळी दिवशी रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली. रविवारी 15डिसेंबरला गावपळण होणार असल्याचे देवस्थान मानकरी यांनी सांगितले.दर चार ते…
एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत मुंबई प्रतिनिधी: वाढत्या अपघतांकडे लक्ष देता शिवशाही बसच्या अंतर्गत व बाह्य रचनेत आवश्यक तो बदल केला जाणार असून त्याचे रूपांतर साध्या अर्थात ‘लालपरी’ बसमध्ये होणार असल्याची शक्यता आहे. अलीकडेच गोंदिया येथे शिवशाही बसच्या अपघातात…
मोरे कुटुंबाचा अविनाश जाधव यांच्यावर आरोप पालघर प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकित पराभूत झालेले मनसे चे उमेदवार अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा घेतला याला अवघे काही तास झाले असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे.पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचा भाऊ…
कुडाळ प्रतिनिधी: जांभवडे बामणवाडी ता.कुडाळ येथील रहिवाशी,ज्युन्या पीढीतील सामाजिक कार्यकर्ते व भजनी बुवा कै.शिवराम कृष्णा तर्फे यांचे अल्प आजाराने वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले.गावातील सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमात नेहमीच त्यांचा पुढाकार असे.मुंबई स्थित सामाजिक कार्यकर्ते श्री.अविनाश तर्फे यांचे ते वडील होत.तर…
खा.नारायण राणे यांचे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांना निवेदन ब्युरो न्यूज: मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमान सेवा तातडीने सुरु करा अशी मागणी खा.नारायण राणे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांच्याकडे केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी मंत्री…
कुडाळ प्रतिनिधी: सकल मराठा समाज कट्टा .दशक्रोशी तर्फे वराड गावातील आर्थिक दृष्ट्या गरीब परंतु अतिशय हुशार विध्यार्थिनी कु .सिध्दी राउत ही कुडाळ येथे बारावी सायन्स मध्ये शिक्षण घेत आहे परंतु तिच्याकडे अभ्यासा साठी अॕन्ड्राईन मोबाईल नव्हता .तीने सकल मराठा समाज…
वैभववाडी प्रतिनिधी :फळबागायतदार संघाने काजू अनुदान योजनेला मुदतवाढीची मागणी केली होती. दरम्यान काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या काजू अनुदान योजनेला महाराष्ट्र राज्य काजू मंडळाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनाही आता अर्ज करता येणार आहेत. हजारो शेतकरी वंचित…