कणकवली प्रतिनिधी: पत्नी सोबत राहत नाही म्हणून नैराश्येपोटी करंजे – बौद्धवाडीतील मंगेश नारायण कदम (५०) यांनी घराच्या छप्पराच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगेश कदम याला दारूचे व्यसन होत म्हणून पत्नी त्यांच्यासोबत राहत नव्हती.मंगेश कदम यांचे वाडीतील विजय शंकर कदम याच्याकडे येणे- जाणे होते. परंतु ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत ते कुठे दिसले नाही म्हणून विजय कदम याने त्याच्या घरी जाऊन पाहिले असता घरात फासाला लटकताना दिसला. ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत त्यानी आत्महत्या केल्याचे फिर्यादित विजय कदम यांनी म्हटले आहे.
1
/
89
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि जिल्हावासियांना टोलची भेट देऊन गेले - वैभव नाईक
ज्यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये - नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
1
/
89


Subscribe









