प्रवासभाडे १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचे प्रवासभाडे आता १५ टक्क्यांनी (१०० रुपयात १५ रुपयांची वाढ) वाढणार आहे. तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळाने दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे.त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नववर्षात वाढीव दराने प्रवास…
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा ११ वा वारकरी संप्रदाय मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्यास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने वैभव नाईक यांचा…
कारने दोन मजुरांना उडवलं;उर्मिला कानेटकर व चालकही जखमी मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली असून उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला…
खून दरोडे, घरफोडी असे एकूण ४७ गुन्हे दाखल फोंडाघाट: फोंडाघाट बोकल भाटले येथे भरदिवसा घरफोडी करणारा कुख्यात गुन्हेगार असलेला आरोपी आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले याला स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आटल्यावर आत्तापर्यंत खून दरोडे, घरफोडी असे एकूण…
शिराळे बीएसएनएल टॉवरच्या कामाला सुरुवात ग्रामपंचायत सडूरे शिराळे निवडणूकीत देलेल्या वचनाची नवलाराज काळे यांनी केली पूर्तता वैभववाडी: ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नवलराज काळे यांनी शिराळे ग्रामस्थांना नेटवर्क ची अडचण दूर करण्याबाबतचे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर माजी केंद्रीय…
मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी येथील घटना लांजा: इनोव्हा कारला आयशर टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने इनोव्हा कार पुढे असलेल्या एस. क्रॉस कारवर धडकली. या अपघातामध्ये एकूण सहाजण जखमी झाले. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी घाटी येथे रात्री मंगळवारी १२.३० वाजताच्या…
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती काय आहे ‘स्वामित्व’ योजना ? नागपूर: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वामित्व’ योजनेचा शुभारंभ शुक्रवार, दिनांक २७ डिसेंबरला ३० जिल्ह्यांत होणार आहे.राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठाणात वाडवडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्यांना आता त्यांच्या जमिनीची मालकी…
राज्य सरकारचा मोठा निर्णय मुंबई: राज्यामध्ये विविध जिल्हा परिषद अंतर्गत अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या आहे व गेल्या कित्येक दिवसापासून कंत्राटी तत्वावर बरेच कर्मचारी सेवा बजावत आहेत.आता ह्या कर्मचाऱ्यांना सुगीचे दिवस पाहायला मिळणार आहेत.कारण राज्य साकारणे राष्ट्रीय आरोग्य…
खा.नारायण राणे यांचे वक्तव्य पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी मते रत्नागिरी: कोकणात सद्ध्या रिफायनरी प्रकल्पावरून वादात्मक वातावरण सुरू आहे.त्यातच आता खासदार नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पावर मोठं वक्तव्य केलं आहे. कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार अशी प्रतिक्रिया…
मुंबई: मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार या वर्षीच लाडक्या…