Category Mumbai

अणुऊर्जा प्रकल्पावर विरोधकांचा फुगा फुटला!

जागाच निश्चित नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत स्पष्ट खुलासा देवगड, पूर्णगड, मेर्वी, बारसू, आशा कोणत्याच जागांचा अंतिम निर्णय नाही अदानी, रिलायन्स, एनटीपीसी सोबत फक्त सामंजस्य करार पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरातून दुजोरा अफवा पसरवून जनतेत संभ्रम निर्माण…

राज्यातील एनएचएम च्या १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर मिळणार संधी राणे पिता-पुत्रांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; शासनाचा जीआर प्रसिद्ध कर्मचाऱ्यांकडून खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांचे आभार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 207 कर्मचाऱ्याना होणार थेट फायदा राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी…

शिक्षक भरती ‘जिल्हा संवर्ग’ करून स्थानिकांना प्राधान्य द्या: आ. प्रमोद जठार

मुंबई : राज्यातील शिक्षकांची भरती राज्य स्तरावर न करता जिल्हा संवर्ग पद्धतीने करावी आणि स्थानिक उमेदवारांना ८० टक्के प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत केली. ते म्हणाले, सध्या सिंधुदुर्ग- रत्नागिरीत ८० टक्के शिक्षक बाहेरील…

किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

१ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये मुंबई : सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात…

मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

मस्त्ययव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे प्लास्टीक मुक्त कोळीवाडा मोहीम राबविण्याचे आवाहन पावसाळी मासेमारी बंदी काळात बेकायदेशीर मासेमारीवर कडक उपाययोजना करणार मुंबई : मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह विविध…

मुंबईस्थित हेत ग्रामस्थांची “हेत प्रीमियर लिग (HPL) पर्व-१” क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

वैभववाडी : तालुक्यातील हेत येथील मुंबईस्थित ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘हेत प्रीमियर लिग (HPL) पर्व-१’ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबई दिवा-खर्डी येथील टर्फ मैदानावर मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. सकाळी ९.०० ते…

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

कुडाळ : गेल्या काही दशकांपासून बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या सुमधून आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आशा भोसले यांना…

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संगीतकार प्रवीण कोळी व योगिता कोळी यांच “स्वामी समर्थ” गाणं प्रदर्शित

अभिनेत्री अंकिता मेस्त्रीचं भक्तीमय गाणं सोशल मीडियावर चर्चेत संगीतकार प्रवीण कोळी व योगिता कोळी यांच्या “स्वामी समर्थ” गाण्याचा संगीत अनावरण सोहळा गिरगाव शोभा यात्रेत संपन्न गुढीपाडवा आणि नव्या वर्षाचे औचित्य साधत संगीतकार प्रवीण कोळी व योगिता कोळी यांनी “स्वामी समर्थ”…

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची मागणी मुंबई : महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली…

अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आंबा काजू आढावा बैठकीत आश्वासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही;सरकारचा निर्धार शेतकऱ्यांना मिळणार समाधानकारक नुकसान भरपाई ; मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा-काजू शेतकऱ्यांना…

error: Content is protected !!