महापुरुषांचे अनमोल विचार जतन करणे आवश्यक’: प्र. प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी

वैभववाडी प्रतिनिधी: देशातील महापुरुषांचे अनमोल विचार जतन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. या अनमोल विचारावरच समाजाची वाटचाल सुरू असते असे मत प्र. प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी यांनी व्यक्त केले.वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलितआनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील…








