लवकरच चिपी विमानतळावरुन पुन्हा विमान झेपावणार

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश कुडाळ प्रतिनिधी: मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवेच्या पुनरारंभासाठी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे खा. नारायण राणे यांनी निवेदन दिले आहे.चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरु व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी…








