महाराष्ट्र सागरी मंडळाची आढावा बैठक

मालवण बंदराचा सर्वांगीण विकास करणार –पालकमंत्री नितेश राणे

मालवण बंदराचा सर्वांगीण विकास करणार –पालकमंत्री नितेश राणे

कुडाळ : कोकणाचा श्वास असणारी लोककला म्हणजे दशावतार. अनेक दशावतार कंपनी कोकणात आहेत आल्या दशावतारकलेच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन व आपल्या देवी-देवतांचे महत्त्व सांगितले जाते दशावतार नाटकाच्या माध्यमातून आध्यात्मिक पौराणिक कथांच्या माध्यमातून लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचविल्या जातात दशावतार क्षेत्रातील अशीच एक…


मालवण : तालुक्यातील गोळवण- कुंभादेवीवाडी येथील चिरमुले कुटुंबाचे आराध्य दैवत श्री देवी आई कुंभादेवी मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे.या निमित्त गुरुवारी १५ मे २०२५ रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्त सकाळी ८…

उन्नती हितवर्धक मंडळ, कपिलनगर व भारतीय बौद्ध महासभा वेताळ बांबर्डे यांचे आयोजन कुडाळ : तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. यानिमित्त विविध…

मालवण किनारपट्टीचा बुलंद आवाज, निष्ठावंत ‘आपला नेता’- बाबी जोगी.वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! शब्दांकन- श्री. आनंद चिरमुले गेली कित्येक वर्षे मालवण किनारपट्टीसह आसपास च्या गावातील गोरगरीब लोकांच्या हितासाठी राजकारणातुन समाज सेवा देणारे,राजकारण हा व्यवसाय न मानता सर्वसामान्यांचा आधारवड बनुन ‘देवदुत’ म्हणून बाबी…

;विवेक दुबे – बी.एस. बांदेकर कॉलेजचे माजी विद्यार्थी – ‘फिल्म क्राफ्ट लायन्स’ विभागाचे परीक्षक म्हणून नियुक्त सावंतवाडी : कॅन्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी २०२५साठी परीक्षकांची यादी नुकतीच जाहीर झाली असून, त्यामध्ये भारतातील सहा प्रतिभावान क्रिएटिव्ह लीडर्सचा समावेश करण्यात आला…

–पालकमंत्री नितेश राणे • दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करा •नवीन प्रयोगांना प्रोत्साहन द्या •प्रयोगशील शेतकऱ्यांची बैठक घ्या सिंधदुर्गनगरी : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब…

आजपासून अंमलबजावणी सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार मुंबई- राज्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय आज राज्य सरकारने जारी…

–पालकमंत्री नितेश राणे