Category बातम्या

सीएम देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

दुर्देवानं आमचं सरकार आलं नाही;महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा मुंबई प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्यानंतर उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.”महाराष्ट्रात सुस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे. दुर्देवानं आमचं सरकार आलं नाही. महाराष्ट्राच्या…

उद्धव ठाकरेंनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई प्रतिनिधी: राजकीय वर्तुळात नेहमीच एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करणाऱ्या उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळातील ३९ मंत्र्यांनी नुकताच मंत्रिपदाची शपथ घेतली.या…

कुडाळ येथे महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान- 5

कुडाळ : महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान- 5 सद्यस्थितीमध्ये कुडाळ नगरपंचायत हद्दीमध्ये सुरु आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धन करणे व वातावरणीय बदलाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. सदर अभियानामध्ये भूमी, वायु, अग्नी, जल…

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर १९ डिसेंबरला सिंधुदुर्गात

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्याअध्यक्षा रुपाली चाकणकर या १९ डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.१९ डिसेंबरला सकाळी ११ ते दु २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन सभागृह येथे जनसुनावणी. दुपारी २ ते २.३०…

नितेश राणेंचे मंत्रीपद म्हणजे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि विकासाच्या दिशेने नवे पर्व…

नितेश राणे यांचे मंत्रिपद हे सिंधुदुर्गसाठी संधीचे नवे पर्व ठरेल. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि विकासाच्या दिशेने त्यांनी घेतलेले निर्णय राज्यभर प्रेरणादायी ठरतील, असा विश्वासही शिवसेना उपनेते श्री संजय आग्रे यांनी व्यक्त केला. “आक्रमक, अभ्यासू आणि खंबीर नेतृत्व सिंधुदुर्गच्या प्रगतीला दिशा देईल.”…

NTA नव्या वर्षापासून कोणतीही भरती परीक्षा घेणार नाही.

केवळ उच्च शिक्षण प्रवेश परीक्षांवर लक्ष केंद्रित करणार NEET, JEE Main, CUET आणि UGC NET या महत्त्वाच्या परीक्षा NTA घेणार नाही ब्युरो न्यूज: NEET, JEE Main, CUET आणि UGC NET या महत्त्वाच्या परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA-National Testing Agency)…

९ ते १२ जानेवारी रोजी कणकवलीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन

कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम, फुड फेस्टिव्हल, भव्य शोभायात्रा आदी कार्यक्रमांची मांदियाळी समीर नलावडे यांची माहिती कणकवली प्रतिनिधी: शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरीलपटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या…

श्रमसंस्कार शिबिरातून व्यक्तिमत्व विकासाला चालना – सज्जनकाका रावराणे

राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी श्रमसंस्कार शिबिरातून अनेक गोष्टी शिकता येतात. अशा शिबिरातूनच व्यक्तिमत्व विकास घडून येतो असे प्रतिपादन श्री.सज्जन काका रावराणे यांनी केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने सांगुळवाडी प्राथमिक…

शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या माकडांना प्रतिबंध करा

माजी सरपंच अनुप नाईक यांची वनविभागाकडे मागणी सावंतवाडी : माकडांपासून होणाऱ्या त्रासामुळे सध्या शेतकरी त्रस्त झाले आहेत. नारळ,सुपारी,केळी,पपई अश्या अनेक फळबागांची नासाधुस होत आहे. या संदर्भात हुमरस मधील काही शेतकऱ्यांनी हुमरस माजी सरपंच अनुप दयानंद नाईक यांच्याकडे तक्रार केली. त्यावर…

error: Content is protected !!