कुडाळ येथे महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान- 5
कुडाळ : महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान- 5 सद्यस्थितीमध्ये कुडाळ नगरपंचायत हद्दीमध्ये सुरु आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धन करणे व वातावरणीय बदलाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. सदर अभियानामध्ये भूमी, वायु, अग्नी, जल…








